आपल्या सर्वांना माहिती आहे कि भारतीय पद्धतीने लग्न करण्यासाठी अनेक रितीरिवाज आहेत. पण रितीरिवाजानुसार लग्न करण्यात खूप मजा येते. इतकेच नाही तर विदेशामधील लोक देखील भारतीय पद्धतीने लग्न करणे पसंद करतात. आज आपण काही अशा खास गोष्टी जाणून घेणार आहोत कि बहुक्ते लग्न हे थंडीमध्येच का होतात.
वास्तविक उत्तराखंड येथे राहणारी रेणू सोबत बातचीत दरम्यान विचारले गेले कि तू सर्दी थंडीच्या मोसमात लग्न करणे का पसंद केले ? तर तिने उत्तर दिले कि गरमीच्या मोसमात त्यांचा मेकअप खराब होतो त्यामुळे फोटो देखील खराब येतात. त्यादरम्यान चेहऱ्यावर गरमी आणि घाम स्पष्टपाने दिसून येतो.
यामुळे थंडीच्या मोसमात लग्न करण्याचा हा फायदा आहे कि तुम्ही कशाप्रकारे राहू शकता आणि तुमचा लग्नाचा अल्बम देखील खूपच सुंदर निघेल. इतकेच नाही तर आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून अपर्णा सिंह यांच्यासोबत संवाद साधला.
तर त्यांचे म्हणणे आहे कि थंडीच्या मोसमात तुम्ही कितीहि हेवी लेहेंगा घाला तुम्हाला घाम येणार नाही. इतकेच नाही तर भारतीय पद्धतीने लग्न करण्यासाठी अनेकवेळा व्रत देखील करावे लागते. म्हणजेच खूप वेळ उपाशी राहावे लागते. अनेकवेळा असे होते कि वधू-वरांना पाणी प्यायलाही वेळ मिळत नाही, मात्र थंडीच्या काळात या सर्व गोष्टींकडे लक्ष जात नाही.
आमच्या आर्टिकलमध्ये आम्ही साइना हुसैनसोबत या विषयावर बातचीत केली, तर त्यांनी सांगितले कि लग्नाच्या वेळी अनेक प्रकारचा मांसाहार बनवला जातो. पण गरमीमध्ये हे जेवण खूपच लवकर खराब होते. पण थंडीमध्ये कोणतीही गोष्ट लवकर खराब होत नाही. इतकेच नाही तर तुम्ही शिल्लक राहिलेले जेवण सहजपणे जास्तवेळ साठवून ठेऊ शकता. अशा प्रकारे पाहिल्यास थंडीच्या मोसमात लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत.