भारतातील हे ५ रहस्य आजपर्यँत वैज्ञानिक सुध्दा सोडवु शकलेले नाहीत, रहस्य जाणुन दंग व्हाल !

By Viraltm Team

Published on:

आपला भारत देश हा प्राचीन संस्कृती साठी प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या परंपरा आणि रुढींचा इथे सन्मान केला जातो. आपल्या देशातील वास्तू स्थळे पाहण्यासाठी अनेक परदेशी लोक परदेशाहून भारतात येतात. आपल्या देशात असे काही रहस्य आहेत, ज्याबद्दल अजूनही आपल्या देशात पूर्णपणे त्याची माहिती नाही. याबद्दल अजून वैज्ञानिकांना ही माहिती मिळू शकलेली नाही.

हे एक असे रहस्य आहे, जे प्रत्येकाच्या प्रश्नात आहे, पण त्याचे उत्तर अजूनही समोर आलेले नाही. जसे एलियन असतात का? जर असतील तर फक्त चित्रपटांत असतात, तर मानवीय जीवनात ही असायला पाहिजेत किंवा यापेक्षा कोणतीही वेगळी घटना जी आपल्या जीवनाला आकर्षक करते. आपल्या देशात असे खूप रहस्यमय घटना आहे, ज्या अजूनही समोर येत नाहीत. तर आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील पाच रहस्य बाबत माहिती सांगणार आहोत.

भारतातील पाच रहस्य अजूनही सुटलेले नाहीत:- यु एफ ओ किंवा एलियन बद्दल खूप माहिती किंवा बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण याशिवाय हे अशा काही घटना आहेत ,जे संपूर्ण दुनियेत एक रहस्य बनलेल्या आहे. काही अशा रहस्यमय भागांत भारताचे नावही येते. जेथे वैज्ञानिकां जवळ याचे काही उत्तर नाही. तुम्हाला अशाच काही रहस्याची माहिती सांगणार आहोत.जोधपूरच्या आकाशात धमाका:- १८ डिसेंबर २०१२ ला जोधपूरच्या आकाशात एक विचित्र घटना घडली होती. जोधपूरच्या आकाशात विमान कोसळल्याचे आवाज आले होते, आणि असे वाटत होते की, जसे भयानक विस्फोट होत आहे. हे आवाज ऐकून संपूर्ण शहर खळबळले होते. खूप लोक या आवाजापासून परेशान झाले होते. काही वेळानंतर असे समोर आले की त्यावेळी जोधपूरच्या आकाशात विमान भरारी घेत नव्हते, ना कोणताही विस्फोट झाला होता, आणि आता या गोष्टी लोकांमध्ये चर्चा बनून गेल्या की शेवटी ते होते काय?सम्राट अशोकाची रहस्यमय सोसायटी:- इतिहासातील रहस्यमय घटनांत सम्राट अशोक ची ९ लोकांची एक सोसायटी होती. तिला द नाईन अननोन या नावाने ओळखले जात होते. सम्राट अशोक ने २७३ इसवी सन पूर्व या कथित शक्तिशाली लोकांचा या सोसायटीचा उल्लेख केला होता. कलिंग युद्धात एक लाख लोकांच्या स्मरणार्थ या सोसायटीचे निर्माण झाले होते. पण असे मानले जाते की या ९ लोकांजवळ अशी कोणती माहिती होती जी की चुकीच्या व्यक्तीकडे जाण्यावरून खतरनाक सिद्ध होऊ शकत होती. यात प्रपोगंडा सहित मायक्रोबायोलॉजीशी संबंधित पुस्तके होते. काही पुस्तकांबद्दल असे सांगितले जाते की, या व्यक्ती आणि टाइम ट्रॅव्हल च्या गुप्त सिद्धांत लिहिले होते, आणि हे ९ लोक जगाचा खूप ठिकाणांवर पोचले होते.लदाखचा द कोंग्का ला दर्रा:- लदाखचा द कोंग्का ला दर्रा जगातील त्या भागातून आहे आणि त्याबद्दल खूप कमी माहिती पसरलेले आहे. याच्यामागे कारण असे आहे की, हिमालयाचे हे क्षेत्र बर्फीले आणि दुर्गम आहे. स्थानिक लोकांनी यात्रेकरूंचा असा दावा आहे की, इथे यूएफओ दिसणे साधारण आहे. या गोष्टींना खूप महत्त्व दिले जात नाही. पण  २००६ मध्ये गुगलच्या सॅटॅलाइट ने घेतलेल्या चित्रणात जे समोर आले ते पाहून लोक हैराण झाले. भारत आणि चीनच्या सीमेवर हे क्षेत्र दोन्ही देशांमध्ये सैन्यही वादाचा विषय बनलेले आहे. हे क्षेत्र नो मॅन्स लँड घोषित केले गेलेले आहे. दोन्ही देश येथे नजर ठेवतात पण कोणताही देश या क्षेत्रात पेट्रोलिंग करत नाही.महिलेचा पूर्वजन्म: साल १९३० मध्ये शांती देवी चा जन्म दिल्लीच्या एका आनंदी परिवारा झाला होता. तसे तर ते जास्त दिवस आनंदी राहू शकले नाहीत. जेव्हा ती चार वर्षांची होते तेव्हापासून हट्ट करत होती की तिचे आई-वडील दुसरे आहेत. शांतीदेवी असा दावा केला होता की एका मुलाला जन्म देताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या घराचा पत्ता व परिवार याची माहिती दिली होती. शांतीदेवी दाव्या विषयी माहिती केले तेव्हा सगळे सत्य कळले.

मॅग्नेटिक हिल:- हिमालयाच्या लडाखमध्ये एक आश्चर्य चकित करणारी पहाडी आहे, आणि असे मानले जाते, की या पहाडीत चुंबकीय गुण आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीला न्यूट्रल करून या रस्त्यावर उभे कराल ,तर ती पहाडी वरुन २० किलोमीटर प्रति घंटा च्या वेगाने खालच्या दिशेने पळायला लागते. गाईड च्या मदतीने हा एक सर्वसाधारण घटना आहे त्याला स्थानिक लोक आश्चर्य मानतात.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment