रोज १ चमचा दुधाची साय खाण्याचे हे आहेत फायदे, जाणुन दंग व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

आपल्याकडे दूध हे अनेकांना आवडते तर अनेकांना आवडत नाही. कारण, त्यांना दुधापासून तयार होणारे दही, तूप, लोणी इत्यादी पदार्थ आवडत असतात. ज्या लोकांना दूध आवडते, किंबहुना त्या लोकांना दुधावरील मलाई आवडत नाही. पण काही लोकांना दुधावरील मलाही खूप आवडत असते, पण आपल्यापैकी अधिक तर लोकांना हे माहित नाही की, दुधावरील मला एकाने स्वास्थ्याच्या दृष्टीने किती फायदेमंद असते. आज आम्ही तुम्हाला मला एखाद्याच्या फायद्याविषयी सांगणार आहोत.

डोळ्यांसाठी : मलाई खाल्ल्याने डोळ्याचे स्वास्थ्य चांगले बनून राहते, यापासून डोळ्याची शक्ती वाढते. यात विटामिन ए उपस्थित असल्यामुळे, संध्याकाळीही डोळ्यांना त्रास होत नाही. यापासून डोळ्यांचा एक भाग म्हणजे रेटिना स्वस्त बनून राहतो. आणि सर्वात महत्वाचे, मोतीबिंदू यासारख्या आजारांपासून मलाही खाल्ल्याने बचाव होतो.

शारीरिक विकासासाठी : शरीराच्या विकासासाठी महत्त्वाचे विटामिन बी१२ हा मलाईत प्रचुर मात्रेत उपस्थित असतो. विटामिन बी १२ श्री राजा प्रतिरक्षा प्रणाली ला मजबूत बनवतो. याशिवाय उत्त कांची वृत्ती आणि जनन अगांच्या विकासात हे मदतगार ठरते. मला इत उपस्थित विटामिन बी१२ त्वचा, डोळे, तंत्रिका तंत्र आणि संयोजी उत्तका ला ही लाभ पोहोचते. सोबतच ते केस, नखे आणि त्वचेसाठी महत्त्वाचे असते.

हाडे होतात मजबुत : शरीरातील हाडे आणि दातांच्या विकासासाठी फास्फोरस हा खूप महत्त्वाचा असतो. मलाईत उपस्थित फास्फोरस शरीराची हाडे आणि दात मजबूत बनवते. शरीरातील खनिजाच्या कमी ने आणि हाडांच्या होणाऱ्या नुकसानाला मलाई कमी करते. अध्ययना नुसार हृदयाच्या स्वास्थासाठी फास्फोरस खूप लाभदायी ठरते. यामुळे मलाई खाल्ल्याने हृदयांच्या आजारांचा खतरा कमी होतो.

मुतखडा होत नाही : आजच्या जीवनशैलीत मुतखडा हा एक साधारण आजार बनलेला आहे, पण मलाई खाल्ल्याने शरीराला जो कॅल्शियम मिळतो, त्यामुळे मुतखडा होण्याची आशंका कमी होते. मुतखड्याचे जोडलेल्या अडचणीही दुग्ध पदार्थ खाण्याने कमी होतात. तसे, मलाईचे सेवन संतुलित मात्रेत करायला पाहिजे. ज्यांना मुतखडा आहे, त्यांना डॉक्टर्स दुग्ध उत्पादन पासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

तणाव कमी करण्यासाठी : आजारांवर जी माणूस तणावातून नही खूप कमकुवत होतो. पेनटोथैनिक ऍसिड म्हणजेच विटामिन बी ५ मलाईत उपस्थित असते. हे केवळ तणाव कमी करत नाही तर, माथ यातील समस्या, चिंता आणि उदासीनता कमी करते. जे हार्मोन मस्तीकला स्वस्त बनवून ठेवतात. त्यांना ते नियंत्रित करण्याचे काम करते.

लाल पेशी वाढतात : चांगले स्वस्त आणि शरीराच्या संपूर्ण विकासासाठी लाल रक्तपेशी या खूप महत्त्वपूर्ण असतात. यात जे हिमोग्लोबिन उपस्थित असते, त्यापासूनच पोषक तत्व आणि ऑक्सिजन रक्त पेशांना प्राप्त होतो. याशिवाय लाल रक्त पेशी यांच्या निर्माणासाठी शरीरात आयर्न आणि खनिज असणे महत्त्वाचे असते. मलाईत या सर्व पोषक तत्त्वांची उपस्थिती असते आणि याचे सेवन केल्याने लाल रक्तपेशी या शरीरात वाढतात.

पोट समस्या होतात दूर : पोटात जर ऍसिड अधिक बनत असेल, तर रात्री दोन चमचे मलाई खाल्ल्याने आराम मिळतो. आतड्यांशी संबंधित आजार मलाही खाल्ल्याने ठीक होतात. कारण, याद लॅक्टिक फर्मेंटेशन प्रोबायोटिक उपस्थित असते. शरीरात जी विषारी तत्व असतात ते मलाई बाहेर काढण्यास मदत करते.

शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते : विटामिन ए मलाईत अधिक मात्रेत उपस्थित राहते, ज्याच्या कारणामुळे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. अशात आपल्या शरीर कोणत्याही संक्रमणात येण्याची आशंका कमी होते.

स्वस्थ दिमागासाठी :- मलाईत आणि दुग्ध पदार्थांत फास्फोरस प्रचुर मात्रेत उपस्थित असते, ज्यामुळे आपले मस्तक चांगल्या प्रकारे काम करते. मस्तकाला पर्याप्त मात्रेत पोषक तत्व मिळाले तर त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो.

मलाई खाल्ल्याने होणारे नुकसान : मलाई खाणे शरीरासाठी फायदेमंद तर अवश्य असते, पण मलाईत संतृप्त चरबी अधिक असते. काही अध्ययनातून माहिती मिळते की, संतृप्त चरबी चे सेवन अधिक केले गेले, तर शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त होण्याची आशंका वाढते. जास्त मात्रेत मलाई खाल्ल्याने शरीराची रुंदी वाढू शकते. मलाई जास्त खाल्ल्याने अनेकदा पोट फुगणे, सारखे सारखे मल येणे, भूक कमी लागणे अशा प्रकारच्या समस्या ही होतात. आणि नंतर आपल्याला डॉक्टरांशी संपर्क साधावा लागतो.

मित्रांनो, तुम्हाला मलाई खाण्याचे फायदे आणि तोटे किती आकर्षित वाटले हे आम्हास खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment