४ मुलांची आई झाल्यानंतर देखील रविना टंडन करते असले शौक, अनेक वर्षांनंतर उघड झाले मोठे गुपित…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन खूपच लोकप्रिय आहे. ती नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेमध्ये राहते तर कधी आपल्या फोटोंमुळे चर्चेमध्ये राहते. रविना ४ मुलांची आई असून देखील आपल्या करियरमध्ये खूप सक्रीय आहे. विशेष म्हणजे रविनाचे चाहते तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल खूप काही जाणून आहेत. पण तिच्या पर्सनल लाईफबद्दल बहुक्ते लोकांना काहीच माहिती नाही. अशामध्ये आज आपण या आर्टिकलमधून तिच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.

रविना एकेकाळी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगणसोबत रिलेशनमध्ये होती. दोघांच्या रिलेशनच्या चर्चा त्यावेळी खूप झाल्या होत्या. रविना अभिनेता अजय देवगणवर खूप प्रेम करत होती. पण अजयने रविनाला सोडून करिष्मा कपूरचा हात धरला होता. ज्यानंतर रविनाने या जगाला सोडून जाण्याचा निश्चय केला होता. हे प्रकरण खूपच चर्चेमध्ये राहिले होते.

अभिनेत्री रविना टंडनचे नाव तिचे वडील रवी आणि तिची आई विनाच्या नावाने मिळून ठेवले गेले होते. अभिनेत्रीचे आडनाव मुनमुन आहे. तिचे हे आडनाव बॉलीवूडचा दिग्गज व्हीलेन मॅकमोहनने दिले होते. मॅकमोहन हा रविना टंडनचा मामा आहे.

रविनाने मुंबईच्या जुहू स्थित जमुनाबाई पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण केले होते. यानंतर तिने मीठी भाई कॉलेजमधून पदवी घेतली. अभिनेत्रीने यादरम्यान देखील काम केले होते, पण कामामध्ये अडचणी आल्यामुले तिने २ वर्षामध्ये शिक्षण सोडले होते. १९९१ मध्ये अभिनेत्रीने रविना टंडनने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. तथापि तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. ज्यानंतर तिने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले. इंडस्ट्रीमध्ये तिला ऋषी कपूरवर खूप क्रश होता.

रविनाला आपल्या करियरदरम्यान अक्षय कुमारसोबत देखील प्रेम झाले होते. दोघांचे हे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. पण दोघांचे नाते तुटले. ज्याचे कारण हे होते कि अक्षय कुमार एकदाच तीन मुलींना डेट करत होता.

अभिनेत्री रविना टंडनने अनिल धदानीसोबत लग्न केले होते. अनिल धदानीचे हे दुसरे लग्न होते तर रविनाचे पहिले लग्न होते. ज्यानंतर त्यांना दोन मुले झाली. लग्नाच्या अगोदर रविनाने आपल्या बहिणीचे दोन मुले दत्तक घेतली होती आणि लग्नानंतर रविनाला दोन मुले झाली.

रविनाने टिप-टिप बरसा पानी गाण्यामध्ये किलर अदा दाखवल्या होत्या. तुम्हाला हे जाणून हैराणी होईलकि या गाण्याच्या शुटींगदरम्यान तिला खूप ताप आला होता. पण दिग्दर्शकाने मनाई केल्यानंतर देखील तिने शुटींग पूर्ण केले होते. शुटींग पूर्ण झाल्यानंतर ती सेटवर बेशुद्ध झाली होती.

एकदा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती कॅमेरामनला विचारते कि कॅमेरा बंद आहे न. ज्यानंतर कॅमेरामनने तिला होय म्हंटले होते. कॅमेरामनने होय म्हंटल्यानंतर तिने प्रचंड शिवीगाळ केली होती. तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.

Leave a Comment